"मराठा साम्राज्याची अस्मिता फुले पगडी आणी*
*मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड"*
- व्याख्याते वपत्रकार हर्षल बागल
फुले पगडी असो की इतर महापुरषांच्या शाही पगडी असोत या काळाच्या पडद्याआड होत चालल्या होत्या याला प्रकाशात आणुन महाराष्ट्राच्या विचारपिठावर जिवंत ठेवण्याचं मोठं अद्वितीय आदात्त व ऊदात्त कार्य मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांनी केले. गेली अनेक वर्ष संभाजी ब्रिगेड ने सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमात अनेक मान्यवर, प्रमुख पाहुणे , सत्कारमुर्ती , ऊपस्थिती यांचा सत्कार सन्मान हा फुले पगडी देऊनच केला आहे. त्याच बरोबर पुस्तकांची भेट देण्याची पंरापरा देखील संभाजी ब्रिगेड नेच केली आहे.
काल परवा खा. शरदचंद्रजी पवार यांनी फुले पगडी हीच कार्यक्रमात वापरली जावी असे वक्तव्य केले. मिडीयानो लगेच खलनायक ठरवण्यासाठी जमिन आस्मान एक करण्याचा प्रयत्न केला. पण पवार साहेब म्हणाले की कार्यक्रमात फुले पगडीच वापरावी. असे म्हणाले नाहीत की पुणेरी पगडी वापरु नका . तसंही वास्तविकता अशी आहे की ती पुणेरी पगडी नाही तर पेशवाईची पगडी आहे. खरं तर फुले पगडी हिच पुणेरी पगडी आहे. फुले दाम्पत्यांनीच पहिली शाळा पुणेत सुरु केली. पुणेत मोठी क्रांती सुरु केली. म्हणुन फुले पगडी हिच पुणेरी पगडी आहे. पवार जे बोलतात ते विचारपुर्वकच बोलतात. त्यांच्या एका विधानावर जर मिडीयाला चर्चा करायला चोथा मिळत असेल तर पवार यांच्या विधानाची किमंत किती मोठी असु शकते याचा अंदाज लावला पाहिजे. जे फुले पगडी नाकारतात त्या शिवसेनेने एकच सांगावे की फुले पुण्याचेच अाहेत की मग पुणेरी पगडी नाकारण्याचा विषयच येत नाही. ऊलट यामुळे तुमचा ना'लायक पणा यातुन समोर दिसत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांना पुणे सोडण्याची धमकी ज्यांनी दिली त्यांचीच पेशवाई पगडी आज शिवसेनेच्या डोक्यावर आहे. याच्या मागे ब.मो. पुरंदरे सारख्या विकृत लेखकांचा हात नक्कीच आहे यात तीळमात्र काहीच शंका नाही.
सदाशिवपेठेला पवारांच्या विधानाचा राग येणं स्वाभाविकच आहे. कारण त्यांच्याच बालेकिल्यात जाऊन पवार म्हणतात की फुले पगडी वापरा. कारण फुले पगडी ही क्रांतीच , प्रबोधनाचं प्रतिक आहे. अन्याच्या विरोधात जाऊन न्याय देणारा महान प्रबोधनकार व क्रांतीकारक म्हणजे महात्मा फुले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली शिवजंयत्ती , त्यांच्या चरित्रावर जगातला पहिला दिर्घ पोवाडा लेखन करुन गायला , रायगड पेशव्यांनी ऊध्वस्त केल्यानंतर वेली झुडपे काटे कुटे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसत नव्हती . त्या शिवसमाधीचा शोध घेऊन तेथे 19 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले यांनी जगातली पहिली शिवजयंत्ती साजरी केली. अशा महात्मा फुलेंच्या आदात्त व ऊदात्त कर्तृत्वाची प्रतिक असणारी फुले पगडी पेशवाईला म्हणजेच शिसेना व भाजप सरकारला का टोचते. मराछा साम्राज्याच्या विरोधात नेहमी काड्या करणाऱ्या पेशवाई पगडीचा एेवढा पुळका शिवसेनेला का आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाला जिवंत ठेवणाऱ्या महात्मा फुलेंच्या पगडीचा द्वेष म्हणजे मराठ्यांना व पराक्रमी दैदिप्यमान स्वराज्याच्या इतिहासाला विरोध करण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांचे नाव वापरायचे अन निवडणुका जिंकायच्या पण ज्या शिवाजी महाराजांना प्रकाशात महात्मा फुलेंनी आणले अशा महात्मा फुलेंचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या पगडीचा द्वेष करायचा ही पेशवाईची सदाशिव पेठेतील वाचाळ पुरंदरेची व घायाळ भिडेची विकृती म्हणावी लागेल. अशा विकृती आपल्या सन्मानाला बदनाम करण्यासाठी खलच्या थाराला जातात. याचं ऊदा. काल परवा मिडीयावर खा. पवार यांना खलनायक दाखवण्याची अागतिकता हे फार काही दाखवुन जाते.
सर्व संघटना व पक्ष गट तट यांना विनंती आहे की फेटे तर आपण नेहमी बांधतोच पण येथुन पुढे फुले पगडी , सरदार पगडी , अशा क्रांतीच प्रतिक असणाऱ्या पगडी घालुनच सत्कार सन्मान सोहळे करावेत आणी पेशवाईच्या छाताडावर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात तसं थयाथया नाचावे. ..
*व्याख्याते हर्षल बागल य*
( संभाजी ब्रिगेड राज्य प्रवक्ते )
86 98 765 843
*मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड"*
- व्याख्याते वपत्रकार हर्षल बागल
फुले पगडी असो की इतर महापुरषांच्या शाही पगडी असोत या काळाच्या पडद्याआड होत चालल्या होत्या याला प्रकाशात आणुन महाराष्ट्राच्या विचारपिठावर जिवंत ठेवण्याचं मोठं अद्वितीय आदात्त व ऊदात्त कार्य मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांनी केले. गेली अनेक वर्ष संभाजी ब्रिगेड ने सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमात अनेक मान्यवर, प्रमुख पाहुणे , सत्कारमुर्ती , ऊपस्थिती यांचा सत्कार सन्मान हा फुले पगडी देऊनच केला आहे. त्याच बरोबर पुस्तकांची भेट देण्याची पंरापरा देखील संभाजी ब्रिगेड नेच केली आहे.
काल परवा खा. शरदचंद्रजी पवार यांनी फुले पगडी हीच कार्यक्रमात वापरली जावी असे वक्तव्य केले. मिडीयानो लगेच खलनायक ठरवण्यासाठी जमिन आस्मान एक करण्याचा प्रयत्न केला. पण पवार साहेब म्हणाले की कार्यक्रमात फुले पगडीच वापरावी. असे म्हणाले नाहीत की पुणेरी पगडी वापरु नका . तसंही वास्तविकता अशी आहे की ती पुणेरी पगडी नाही तर पेशवाईची पगडी आहे. खरं तर फुले पगडी हिच पुणेरी पगडी आहे. फुले दाम्पत्यांनीच पहिली शाळा पुणेत सुरु केली. पुणेत मोठी क्रांती सुरु केली. म्हणुन फुले पगडी हिच पुणेरी पगडी आहे. पवार जे बोलतात ते विचारपुर्वकच बोलतात. त्यांच्या एका विधानावर जर मिडीयाला चर्चा करायला चोथा मिळत असेल तर पवार यांच्या विधानाची किमंत किती मोठी असु शकते याचा अंदाज लावला पाहिजे. जे फुले पगडी नाकारतात त्या शिवसेनेने एकच सांगावे की फुले पुण्याचेच अाहेत की मग पुणेरी पगडी नाकारण्याचा विषयच येत नाही. ऊलट यामुळे तुमचा ना'लायक पणा यातुन समोर दिसत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांना पुणे सोडण्याची धमकी ज्यांनी दिली त्यांचीच पेशवाई पगडी आज शिवसेनेच्या डोक्यावर आहे. याच्या मागे ब.मो. पुरंदरे सारख्या विकृत लेखकांचा हात नक्कीच आहे यात तीळमात्र काहीच शंका नाही.
सदाशिवपेठेला पवारांच्या विधानाचा राग येणं स्वाभाविकच आहे. कारण त्यांच्याच बालेकिल्यात जाऊन पवार म्हणतात की फुले पगडी वापरा. कारण फुले पगडी ही क्रांतीच , प्रबोधनाचं प्रतिक आहे. अन्याच्या विरोधात जाऊन न्याय देणारा महान प्रबोधनकार व क्रांतीकारक म्हणजे महात्मा फुले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली शिवजंयत्ती , त्यांच्या चरित्रावर जगातला पहिला दिर्घ पोवाडा लेखन करुन गायला , रायगड पेशव्यांनी ऊध्वस्त केल्यानंतर वेली झुडपे काटे कुटे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसत नव्हती . त्या शिवसमाधीचा शोध घेऊन तेथे 19 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले यांनी जगातली पहिली शिवजयंत्ती साजरी केली. अशा महात्मा फुलेंच्या आदात्त व ऊदात्त कर्तृत्वाची प्रतिक असणारी फुले पगडी पेशवाईला म्हणजेच शिसेना व भाजप सरकारला का टोचते. मराछा साम्राज्याच्या विरोधात नेहमी काड्या करणाऱ्या पेशवाई पगडीचा एेवढा पुळका शिवसेनेला का आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाला जिवंत ठेवणाऱ्या महात्मा फुलेंच्या पगडीचा द्वेष म्हणजे मराठ्यांना व पराक्रमी दैदिप्यमान स्वराज्याच्या इतिहासाला विरोध करण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांचे नाव वापरायचे अन निवडणुका जिंकायच्या पण ज्या शिवाजी महाराजांना प्रकाशात महात्मा फुलेंनी आणले अशा महात्मा फुलेंचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या पगडीचा द्वेष करायचा ही पेशवाईची सदाशिव पेठेतील वाचाळ पुरंदरेची व घायाळ भिडेची विकृती म्हणावी लागेल. अशा विकृती आपल्या सन्मानाला बदनाम करण्यासाठी खलच्या थाराला जातात. याचं ऊदा. काल परवा मिडीयावर खा. पवार यांना खलनायक दाखवण्याची अागतिकता हे फार काही दाखवुन जाते.
सर्व संघटना व पक्ष गट तट यांना विनंती आहे की फेटे तर आपण नेहमी बांधतोच पण येथुन पुढे फुले पगडी , सरदार पगडी , अशा क्रांतीच प्रतिक असणाऱ्या पगडी घालुनच सत्कार सन्मान सोहळे करावेत आणी पेशवाईच्या छाताडावर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात तसं थयाथया नाचावे. ..
*व्याख्याते हर्षल बागल य*
( संभाजी ब्रिगेड राज्य प्रवक्ते )
86 98 765 843